पावसाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावला. पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांची लावणीला सुरुवात.

पावसाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावला.


पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांची लावणीला सुरुवात.


महाराष्ट्र 24 आवाज



(तळा श्रीकांत नांदगावकर) आषाढी एकादशीपासून  पावसाने जोरदार बरसने सुरू केल्याने बळीराजा सुखावला असून शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली आहे.जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवल होत.मात्र आषाढी एकादशीला जणू पांडुरंगाने बळीराजावर आलेले संकट दूर केल्या प्रमाणे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या शेतात भरपूर प्रमाणात पाणी झाल्याने तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेती लावणीला सुरुवात केली आहे.आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी पांडुरंगच धावून आल्याचे समाधान बळीराजाच्या चेहऱ्यावर उमटले.


Popular posts
थायलंड सफारीचे प्रलोभन दाखवून लाखोंची फसवणूक करणारा शेवटी जेरबंद बँकॉक फिरवून आणण्यासाठी केली लाखोंची फसवणूक न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याची चर्चा
Image
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटबंना करणा-यावर कार्यवाही झालीच पाहिजे भिम आर्मी भारत एकता मिशनचे सदस्य अशोक कांबळे यांची मागणी
Image
द हंगर्स पॉईंट मिनी कॅफे चायनिज फूड उदघाटन समारंभ संपन्न.
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी दैनिक हितवाद या वर्तमानपत्राचे पत्रकार चंद्रशेखर बांबोळे यांची निवड
Image
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्षपदी मुकनायिकाच्या मुख्य संपादिका डाॅ. सुधाताई कांबळे यांची निवड
Image